क्रिकेट बातम्या

रणजी क्रिकेट : वासिम जाफरची तुफानी खेळी, विजयात मोलाचा वाटा

रणजी क्रिकेटच्या फायनल मॅचमध्ये वासिम जाफरने जोरदार फटकेबाजी करताना शेवटच्या षटकात ४ चौकार ठोकत विदर्भ संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला 

Jan 1, 2018, 05:33 PM IST

श्रीलंकेविरूद्ध सीरीज खेळू इच्छित नाही विराट कोहली

या वर्षाच्या अखेरीस श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या सीरीजमध्ये विराट कोहली खेळू इच्छीत नाही. व्यक्तिगत कारण पुढे करत आपल्याला काही काळ विश्रांतीची गरज असल्याचे विराटने म्हटले आहे.

Oct 23, 2017, 10:26 AM IST

भारत vs ऑस्ट्रेलिया : दुसरा टी-२० सामन्याआधी ही खास बाब

टीम इंडियाने पहिला टी-२० सामना जिंकल्याने आत्मविश्वास वाढलाय. तर शुक्रवारी टीम इंडिया दुसरा सामना खेळत आहे. तीन सामन्याच्या मालिकेत सीरीज जिंकण्याचा निर्धार टीमचा असणार आहे. या दौऱ्यात भारताने आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. त्याआधी या सामन्याआधीच्या खास बाबी.

Jan 28, 2016, 11:12 PM IST