कृषी कायदा

कृषी कायद्याला विरोध : शिवसेनेचा 'मोदी हटाव, किसान बचाव' मोर्चा

शिवसेनेने कोल्हापुरात 'मोदी हटाव, किसान बचाव' मोर्चा सुरू केला. केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसेनेने हा मोर्चा काढला.  

Oct 9, 2020, 04:12 PM IST

कृषी कायदा : राहुल गांधी साधणार शेतकऱ्यांशी संवाद

केंद्र सरकारने कृषी विधेयके मंजूर करताना शेतकऱ्यांचे हित पाहिलेले नाही, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. 

Sep 29, 2020, 08:18 AM IST

'कृषी कायद्यातील दुरुस्त्यांमुळे शेतकरी, कामगारांचे दिवाळे निघणार'

लोकसभा आणि राज्यसभेत केलेले कायदे शेतकरी आणि कामगार विरोधी

Sep 25, 2020, 01:41 PM IST