कलाकारांना

'अशा नेत्यांना आणि कलाकारांना लोकांमध्ये आणून चोपलं पाहिजे'

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे बॉलिवूडचे गायक अभिजीत भट्टाचार्य यांने पुन्हा एकदा टीका करणारं वक्तव्य केलं आहे. अभिजीत यांनी म्हटलं की, सरकार अशा लोकांना आणि कलाकारांना कसं सहन करतेय. त्यांना सगळ्यांसमोर हाणलं पाहिजे.

Oct 6, 2016, 10:39 AM IST