कर्नाटक पोलिसांवर राणेंचा आक्षेप

कर्नाटक पोलिसांची गरज काय - राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, कर्नाटकातून पोलीस कुमक मागवण्यात आली आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. सिंधुदुर्ग शांत असताना, कर्नाटक पोलिसांची गरज काय, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

Feb 6, 2012, 10:47 PM IST