कर्ज

`हिवाळ्यात`च दुष्काळानं जिल्हा उघड्यावर!

दुष्काळानं होरपळलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आता आणखी एक संकट ओढवलंय. सातबाऱ्यावर कर्जाची थकबाकी दिसत असल्यानं नवीन पीक कर्ज मिळणं अवघड झालंय. दुष्काळाचा सामना करण्यासाठी बळीराजावर घरची इभ्रतच गहाण ठेवण्याची वेळ आलीय.

Jan 11, 2013, 04:06 PM IST

कर्जाचं टेन्शन आलंय... करा हे उपाय

कर्ज म्हणेज चिंता... आणि चिंता हीच माणसाला मानसिक त्रास देत असते. यावर उपाय म्हणून आपण पुढील काही उपाय केल्यास त्याच्या आपणास निश्चितच फायदा होईल

Jan 11, 2013, 07:40 AM IST

बेस्ट घेणार मुंबई महापालिकेकडून कर्ज

बेस्टची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी बेस्टनं मुंबई महापालिकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय. बेस्टला 12 टक्के दरानं पाच वर्षांसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा प्रस्ताव बेस्ट बैठकीत मंजूर करण्यात आलाय.

Oct 23, 2012, 08:54 AM IST

बेस्टचं दिवाळं... दिवाळीत कर्मचाऱ्यांचा पगार टांगणीला

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बेस्टची अवस्था हलाखीची झाली असून मुंबई महापालिकेकडून 12 टक्के व्याजदरानं तातडीनं कर्ज घेतलं तरच दिवाळीत कर्मचा-यांना पगार देता येईल अशी माहिती बेस्ट व्यवस्थापनामार्फत देण्यात आलीय.

Oct 20, 2012, 08:48 AM IST

स्टेट बँकेतून पर्सनल लोन घेणं आता महाग

स्टेट बँकेतून आता पर्सनल लोन घेणं महाग होणार आहे. स्टेट बॅंकेनं पर्सनल लोनसाठी आता कडक अटी लादल्या आहेत. बॅंकेने आता केवळ ज्यांचं सॅलरी अंकाऊट स्टेट बॅंकेत आहे अशाच व्यक्तीना कर्ज दिलं जाणार आहे.

Mar 28, 2012, 09:56 PM IST

महाराष्ट्राची पिछेहाट! डोक्यावर कर्जाचा बोजा

कृषीप्रधान महाराष्ट्र अशी शेखी मिरवणा-या महाराष्ट्राचं वास्तवातल चित्र मात्र गंभीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. दोन लाख २६ हजार कोटी रुपयांचं कर्ज डोक्यावर असलेल्या महाराष्ट्राची कृषीक्षेत्रात पिछेहाट झाल्याचं वास्तव आर्थिक पाहणी अहवालाच्या आकडेवारीत समोर आले आहे.

Mar 23, 2012, 01:29 PM IST

शेतक-यांनी कर्जमाफी नाकारली

इंदापूर तालुक्यातील शेतक-यांनी कर्जमाफी नाकारलीये...हा अजब दावा केलाय सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याच तालुक्यातल्या इंदापूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेने. कर्जमाफीची रक्कम नेण्यासाठी एकही शेतकरी आला नसल्याचा दावा करत बँकेनं तब्बल सात कोटी ७१ लाख ३३ हजार रुपयांची रक्कम सहकार खात्याला परत पाठवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.

Dec 24, 2011, 04:18 PM IST

पुन्हा एकदा शेतकऱ्याची आत्महत्त्या

धुळे जिल्ह्यातील विंचूर गावातील प्रकाश खैरनार या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांपासून उत्पादन मिळत नसल्यानं शेवटी प्रकाश खैरनार यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

Nov 22, 2011, 01:53 PM IST