आता रिक्षात ई मीटर बसणारच

आता रिक्षात ई-मीटर बसणारच...

राज्यात २ एप्रिलपासून रिक्षांना ई-मीटर बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे मनमानी भाडे आकारणीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. परिवहन विभागानेही हे मीटर प्रवाशांच्या फायद्याचे असल्याचं म्हटलं आहे.

Apr 3, 2012, 12:08 AM IST