अंजनडोह

मतदानासाठी...मतदार राजाची `दिमाग की बत्ती`

निवडणुकांच्या हंगामात वारेमाप आश्वासनं द्यायची आणि निवडून आलं की, मतदारांकडं ढुंकूनही पाहायचं नाही, ही कला राजकारण्यांना चांगलीच अवगत आहे. मात्र त्यावर औरंगाबादच्या अंजनडोहच्या गावक-यांनी भन्नाट शक्कल शोधून काढलीय. केवळ तोंडी आश्वासनं नको, तर आश्वासनं पाळणार असं बॉण्ड पेपरवर लिहून दिल्यावरच या गावचे लोक आता मतदान करणार आहेत.

Mar 29, 2014, 10:22 AM IST