वेस्ट इंडिजने जिंकला टॉस, फिल्डिंगचा निर्णय

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 

Updated: Jun 30, 2017, 07:11 PM IST
 वेस्ट इंडिजने जिंकला टॉस, फिल्डिंगचा निर्णय  title=

अँटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 

काल रात्री पाऊस झाल्याने मैदान ओले असल्याने टॉस उशिराने झाला. अद्यापही मैदान ओले असल्याने खेळ सुरु झालेला नाही. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-०ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने खेळ रद्द करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली.