श्रीलंकेचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.

Updated: Sep 3, 2017, 09:46 PM IST
श्रीलंकेचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय title=

कोलंबो : भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.

LIVE SCORE पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन खेळत नसल्यामुळे अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आलीये. पाचव्या आणि अखेरच्या वनडेत विजय मिळवून व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरलीये.

तर दुसरीकडे वनडेतील अखेरचा सामना असल्याने शेवट गोड करण्याचा प्रयत्न श्रीलंका करेल.