भारतीय संघाचा 'सेल्फी' जल्लोष

बांग्लादेशचा 8 विकेट्सनं दारूण पराभव करून भारत आशिया कप जिंकला. या विजयानंतर भारतीय संघानं जोरदार जल्लोष केला.

Updated: Mar 7, 2016, 06:14 PM IST
भारतीय संघाचा 'सेल्फी' जल्लोष title=

मिरपूर: बांग्लादेशचा 8 विकेट्सनं दारूण पराभव करून भारत आशिया कप जिंकला. या विजयानंतर भारतीय संघानं जोरदार जल्लोष केला. मिरपूरच्या मैदानामध्ये भारतीय संघानं भरपूर सेल्फी काढले. खेळाडूंनीही हे सेल्फी सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत.

 

 

Well done boys

A photo posted by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

 

 

Well done guysrajputboy

A photo posted by Ravindrasinh Jadeja (@jadduboy) on