नागपूरमध्ये अखेर आघाडीत बिघाडी

 नागपुरात जागावाटपावरून बोलणी फिस्कटल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 31, 2017, 10:59 PM IST
नागपूरमध्ये अखेर आघाडीत बिघाडी  title=

नागपूर :  नागपुरात जागावाटपावरून बोलणी फिस्कटल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 

जागा वाटपासंबंधी अखेर पर्यंत बोलणी सुरू होती. पण काही विशिष्ट जागांवरून एकमत न झाल्याने आघाडी न करण्याचे ठरविण्यात आले.