महाराष्ट्रातल्या या गावाला ४० हजार लोकांनी भेट दिली

आमीर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातील पाण्याचं महत्व समजून सांगण्यात आलं. यासाठी महाराष्ट्रातील नागदरवाडीचं उदाहरण देण्यात आलं. नागदरवाडीला आतापर्यंत ४० हजार लोकांनी भेट दिली, आणि नागदरवाडीसारखा विकास कार्यक्रम १०० गावांनी राबवायला सुरूवात केली आहे.

Updated: Sep 15, 2014, 09:53 AM IST
महाराष्ट्रातल्या या गावाला ४० हजार लोकांनी भेट दिली title=

मुंबई : आमीर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातील पाण्याचं महत्व समजून सांगण्यात आलं. यासाठी महाराष्ट्रातील नागदरवाडीचं उदाहरण देण्यात आलं. नागदरवाडीला आतापर्यंत ४० हजार लोकांनी भेट दिली, आणि नागदरवाडीसारखा विकास कार्यक्रम १०० गावांनी राबवायला सुरूवात केली आहे.

पाहा आमीर खानच्या शब्दात आणि सत्यमेव जयतेच्या नजरेतून कायापालट

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.