पाहा, का करावं लागतंय मुलींना पिंजरा तोड आंदोलन

16 डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत बसमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला, त्यात तिचा जीवही गेला.

Updated: Dec 18, 2015, 12:03 AM IST

नवी दिल्ली : 16 डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत बसमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला, त्यात तिचा जीवही गेला. निर्भयावरील या अन्यायाच्या निषधार्थ आणि मुलींना करण्यात येत असलेल्या सक्तीविरोधात दिल्ली युनिवर्सिटीच्या मुलींनी पिंजरा तोड आंदोलन केलं. पाहा या व्हिडीओत आणखी कोणकोणत्या कारणांमुळे या मुलींना पिंजरातोड आंदोलन करावं लागतंय.