भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

टीम इंडियाने राजकोट येथे झालेल्या एकमेव टी-20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 10, 2013, 11:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, राजकोट
टीम इंडियाने राजकोट येथे झालेल्या एकमेव टी-20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो 8 महिन्यांनंतर कमबॅक करणारा युवराज सिंग... युवराजने 35 बॉल्समध्ये 8 फोर आणि 5 सिक्सच्या सहाय्याने नॉट आऊट 77 रन्सची खेळी केली... ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करताना विजयासाठी भारतापुढे 202 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं... भारताने ऑसीचं टार्गेट 19.4 ओव्हरमध्येच पार केलं...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.