कर्जमाफीची योजना आहे का कर्जवसुलीची?

सरकारची कर्जमाफीची योजना आहे का बँकांसाठी कर्जवसुलीची योजना ?

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 27, 2017, 05:46 PM IST
 title=

सरकारची कर्जमाफीची योजना आहे का बँकांसाठी कर्जवसुलीची योजना ? असा प्रश्न माजी मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय. सरकार हे शेतक-यांना दीड लाख रुपये देणार आहे. आणि उरलेले कर्ज शेतक-यांनी भरायचं असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे बँकांच्या सोयीचं धोरण सरकारकडून घेतलं जात आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.