आताची मोठी बातमी! औरंगाबादमध्ये भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

अपघात इतका भीषण होता की 5 जणांचा जागीत मृत्यू झाला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Updated: May 25, 2022, 08:40 PM IST
आताची मोठी बातमी! औरंगाबादमध्ये भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू title=

औरंगाबाद : औरंगाबमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.  कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप वाहनाने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एसटी बस ला धडक दिली.

या भीषण अपघात पिकअप मधील 5 कामगार जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी आहेत, संध्याकाळी औरंगाबाद- जालना महामार्गावरील गाढेजळगाव इथं हा अपघात घडला आहे, अपघातातील मृताची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.