written exam

Mumbai Ground Test After Writen Exam For Police recrutment PT1M11S

बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण हवेतच हवे...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. लेखी परीक्षेत २० टक्के म्हणजेच १६ गुण विद्यार्थ्याला मिळवावे लागणार असून, हा निर्णय मार्च २०१६ पासून लागू केला जाणार आहे.

Nov 19, 2014, 10:51 AM IST