world food india 2017 0

म्हणून शेफ संजीव कपूर आज बनवणार ८०० किलो खिचडी

भारतात घराघरामध्ये 'खिचडी' हा पदार्थ हमखास बनवला जातो. जेवण बनवण्याचा कंटाळा आला की झटपट तयार होणारा एक पदार्थ म्हणजे 'खिचडी'. त्यामुळे चविष्ट आणि बहुतांश लोकांना आवडणारी खिचडी जगभरात पोहचावी म्हणून प्रयत्न केले जात आहे.  नवी दिल्ली मध्ये आज ( 4 नोव्हेंबर) रोजी 'वर्ल्ड फूड इंडिया इव्हेंट मध्ये सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर सुमारे ८०० किलो खिचडी बनवणार आहे. या विश्वविक्रमाने 'खिचडी' जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल. 

Nov 4, 2017, 08:20 AM IST