weapon crime

औरंगाबादमध्ये १९ वर्ष युवकाची हत्या...

औरंगाबाद जिल्हातील चिंचोली तांडा येथे एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मृत तरुणाचे नाव रवींद्र कल्याण जाधव ( वय १९ ) असे आहे. या विरोधात चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. परंतु, हत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

Sep 1, 2017, 01:32 PM IST