महाराष्ट्रात पाणीटंचाईचे संकट; धरणातील पाणीसाठा होतोय कमी, 'या' शहराने उचलले कठोर पाऊल
Maharashtra Water Crisis: महाराष्ट्रात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती आहे. पुण्यातील धरणांत पाणीसाठा कमी होत गेला आहे. त्यामुळं पालिकेने अनेक नियम जारी केले आहेत.
Apr 15, 2024, 03:05 PM IST
MelGhat | मेळघाटात भीषण पाणीटंचाई
Melghat Facing Severe Water Crisis In First Week Of April
Apr 3, 2024, 09:25 AM ISTIPL 2024 : आरसीबीला मोठा धक्का, होम ग्राऊंडवर एकही सामना होणार नाही? 'हे' आहे कारण
Bengaluru Water Crisis: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. पण यादरम्यान आरसीबी संघासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2024, 05:50 PM ISTमुंबईकरांवरचे पाणी संकट टळले; राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला
राज्य शासनाच्या हमीमुळे मुंबईच्या पाणीपुरठ्यातील प्रस्तावित दहा टक्के कपात होणार नाही. प्रस्तावित पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
Mar 1, 2024, 08:35 PM ISTMumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद
Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे.
Jan 16, 2024, 09:07 AM ISTदेशात पाणी संपणार? अहवाल वाचून पाण्याची नासाडी थांबवाल!
भूजल म्हणजे पृथ्वीखालील खडकांमध्ये असलेले पाणी. भारतात भूजल टंचाईचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा लोक हातपंप, इलेक्ट्रिक मोटर किंवा विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वापर करतायत.
Oct 27, 2023, 05:01 PM ISTनवी मुंबई आणि नाशिकवर पाणीसंकट! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
Water Supply : नवी मुंबईकर आणि नाशिककरांनो पाणी जपून वापरा. कारण पाणी पुरवठा विभागाकडून तुमच्या नळाचं पाणी या दिवशी गायब होणार आहे.
Sep 15, 2023, 06:52 AM ISTVideo | मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पाऊस लांबल्याने पाणी संकट गडद
Water crisis in Mumbai due to prolonged rains
Jun 17, 2023, 09:10 AM ISTChandwad Water Scarcity: हंडाभर पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष
Chandwad Water Scarcity news in marathi
Jun 2, 2023, 06:20 PM ISTWater Crisis : 75 वर्षांपासून येथे महिन्यातून फक्त एकदाच मिळते पाणी, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे 'हे' गाव...
मुंबई बाहेर असलेल्या मोठ्या धरणांमधून मुंबईकरांना पाणी पुरवठा केला जातो. अशातच या धरणांच्या जवळ असेलेली गावं मात्र, तहानलेली आहेत. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेत (Water Crisis).
Mar 1, 2023, 05:45 PM ISTVIDEO | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीसंकट टळण्याची शक्यता
Good news for Mumbaikars Increase In Dam Water Level
Jul 3, 2022, 09:20 AM ISTऔरंगाबाद पाणीप्रश्नावर हायकोर्टात याचिका दाखल
Aurangabad Water issue in Highcourt
Jul 1, 2022, 11:55 AM IST"कारणे सांगू नका मार्ग काढा" औरंगाबाद पाणीप्रश्नावरुन मुख्यमंत्री संतापले
मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरुन घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेचा धारेवर धरले. "मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा....
Jun 2, 2022, 03:31 PM IST