wasim akram on world cup final ind vs aus

टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानचा Wasim Akram भावूक, म्हणतो 'संधी मिळायला हवी पण...'

Wasim Akram On IND vs AUS Final : फायनलसारख्या सामन्यांमध्ये टॉस महत्त्वाचा ठरतो, हे मोठ्या सामन्यांसाठी चांगलं नाही, असं मत वसिम अक्रम याने नोंदवलं आहे. 

Nov 20, 2023, 05:00 PM IST