shubhum khajuria

रणजीत जम्मू काश्मीरचा ऐतिहासिक विजय, मुंबईला हरवलं

रणजी क्रिकेटमध्ये लिंबू टिंबू समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरच्या टीमनं मुंबईसारख्या 'दादा' संघाचा पराभव करत आपणही क्रिकेटमधील 'पक्के' खेळाडू असल्याचं दाखवून दिलंय. आज वानखेडे स्टेडियमवरील मॅचमध्ये जम्मू काश्मीरनं मुंबईचा चार विकेटनं पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. 

Dec 10, 2014, 09:03 PM IST