sajaynagar

रागाच्या भरात जिवलग मित्रानेच केला मित्राचा खून.

औरंगाबादच्या संजय नगर भागात जिवलग मित्रानंच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीये.. मंगेश मालोदे या तीस वर्षीय मुलाचा यात मृत्यू झाला आहे.. गुरूवारी रात्री ही घटना घडली आहे. मृत मंगेश हा एक खाजगी कंपनीत काम करीत होता, परिसरातच राहणा-या भु-या सोबत त्याची मैत्री होती, 21 जुलैला दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र त्या नंतर भु-याने मंगेशच्या घरी जाऊन त्याची आणि त्याच्या कुटूंबियांची माफी सुद्दा मागितली होती. त्यानंतर दोघामध्ये पुन्हा मैत्री झाली. 

Jul 23, 2021, 02:51 PM IST