rainy arrival

मोठ्या विश्रातीनंतर पावसाचे पुनरागम, राज्यात चांगला पाऊस

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री मुंबई, ठाणे, कोकण आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. पाऊस कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.

Jul 14, 2017, 09:01 AM IST