only 38 percent use funds

राज्य सरकारचा नाकर्तेपणा, ३८ टक्केच निधी खर्ची

कर्जमाफीच्या नावाखाली राज्य सरकारने राज्यातील विकासकामांना कात्री लावली आहे. मात्र ही कात्री लावल्यानंतरही उरलेला बराच निधी राज्यातील अनेक विभागांनी खर्च केला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. 

Feb 6, 2018, 09:44 AM IST