not in contact

कोल्हापूरात पूरस्थिती गंभीर, १०० गावांचा संपर्क तुटला

शहरासह जिल्हा जलमय झाला आहे. शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटलाय. पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातून एनडीआरएफचे ४० जवान आणि सहा बोटी कार्यरत आहे. कोल्हापुरात 2005 नंतर प्रथमच एव्हढ्या मोठ्या प्रमाणात पुरस्थिती ओढवली आहे.

Jul 13, 2016, 06:37 PM IST