natural water storage

जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता

ठाणे, कल्याण भिवंडी सारख्या शहरांनाही सध्या पाणीटंचाईनं ग्रासलंय. मात्र असं असताना राज्यात अस्तित्वात असलेल्या जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत मात्र प्रशासन कमालीची उदासीनता बाळगताना दिसून येते आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील खुंटवली परिसरात असलेल्या उजाड डोंगरावरची ही वन खात्याची जमीन आहे. या डोंगरावर 4 ते 5 जीवंत झरे आहेत. तसंच डोंगराखाली एक नैसर्गिक तलावही आहे. 

Apr 20, 2016, 06:15 PM IST

जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता

जलस्त्रोतांचं संवर्धन करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता

Apr 20, 2016, 05:14 PM IST