nagra manjule

बारावीत नापास झाले मात्र अपयशाने खचले नाही - छाया कदम

नुकताच दहावी-बारावीचा रिझल्ट जाहीर झाला. यात अनेकांना चांगले यश मिळाले तर काहींना अपयश मिळाले. मात्र या अपयशाने खचून न जाता त्याला सामोरे जाण्याचा सल्ला सैराटमधील अक्का म्हणजेच छाया कदम यांनी दिलाय.

Jun 9, 2016, 08:55 AM IST