manikrao

'फडणवीस विश्वासदर्शक ठराव सिद्ध करू शकले नाहीत' - काँग्रेस

आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास करणे, ही लोकशाहीची हत्या आहे, देवेंद्र फडणवीस हे विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाहीत, सिद्ध करू शकले नाहीत, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.

Nov 12, 2014, 01:32 PM IST

माणिकरावांचं मानसिक संतुलन बिघडलंय- राठोड

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला, शिवसेना आमदार संजय राठोड यांनी लगावला आहे. मुलाला विजयी करण्यासाठी ते माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचंही राठोड यांनी म्हटलं.

Feb 8, 2012, 09:36 AM IST