mandala

या गावात एकही विधवा महिला नाही

पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या महिलांना अद्यापही समाजात काही ठिकाणी सन्मानाची वागणूक दिली जात नाही. विधवांनी पुन्हा लग्न करणे तर काही ठिकाणी निषिद्ध मानले जाते. 

May 10, 2016, 12:27 PM IST