maharashtra asssembly election

'किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्री....', ठाकरे गटाची मोठी मागणी; आघाडीत बिघाडी होणार?

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election) किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने (Thackeray Faction) मांडली आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या या मागणीने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे.  

 

Aug 22, 2024, 02:30 PM IST