kripashankar singh

'कृपा' माझ्या संपर्कात - मुख्यंमत्री

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गोत्यात आलेल्या कृपांचा कांगावा सुरू केला आहे. मी कुठलीही चूक केली नाही, न्यायालयीन लढाई लढणार, जप्त केलेली संपत्ती माझी नाही, असे सांगून कृपाशंकर सिंहानी हात झटकले आहेत. दरम्यान, अज्ञातवासात असलेले कृपाशंकर सिंह मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत.संपर्काबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कबुली दिली आहे

Mar 3, 2012, 12:28 PM IST

'कृपा'छत्रावर छापे : आबांकडून पोलिसांची पाठराखण

गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्या घरांवर छापे टाकण्यास पोलिसांनी उशीर केला नाही असं गृहमंत्र्यांनी म्हटलयं. हायकोर्टानं दिलेल्या सुचनांनुसारच कारवाई सुरु असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलयं. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नसल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलं आहे.

Mar 2, 2012, 02:20 PM IST

कृपाशंकर सिंहांच्या मुंबईतील घरांवर छापे

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील दोन घरांवर आणि ऑफिसवर छापा मारला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हा मारला छापा मारला आहे.

Mar 2, 2012, 10:36 AM IST

कृपाशंकर सिंहांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत वांद्र्यातील निर्मलनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय

Feb 28, 2012, 10:07 PM IST

मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

कृपाशंकर सिंह यांच्या मुंबई शहर काँग्रेसपदावरुन गच्छंतीनंतर आता नवा अध्यक्ष कोण याची चुरस निर्माण झालीय.
यासाठी आता मराठी चेह-याचा विचार होण्याची शक्यता आहे.

Feb 23, 2012, 11:13 AM IST

शिवसैनिक हिच बाळासाहेबांची संपत्ती- राऊत

गेल्या ४५ वर्षात देश आणि राज्याच्या रक्षणासाठी उभे राहिलेले लाखो शिवसैनिक हीच बाळासाहेबांची संपत्ती असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्यावर केला आहे.

Feb 15, 2012, 04:21 PM IST

आघाडीचा निर्णय लांबणीवर

संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच सोमवारी आघाडीचा निर्णय घेण्यावर एकमत झालं आहे.

Jan 8, 2012, 12:13 AM IST

‎...तर अर्धी मुंबई बंद - कृपाशंकर सिंह

उत्तर भारतीय घरी बसले तर अर्धी मुंबई बंद पडते, असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार कृपाशंकर सिंह यांनी केलंय.

Nov 2, 2011, 03:52 AM IST