jk situation

मोदी सरकारसाठी काश्मीरमधील जनता म्हणजे गिनीपिग- काँग्रेस

इतकी नाचक्की होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून का आहेत?

Sep 21, 2018, 08:46 PM IST

काश्मीरमधल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट

काश्मीरमध्ये गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात 67 जणांचा बळी गेला. 45 दिवसांपासून खोऱ्यातल्या 10 जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू आहे. या चिघळलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याची विनंती करण्यासाठी आज काश्मीरमधल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचं शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. 

Aug 22, 2016, 10:52 AM IST