jawans martyred

पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण

 कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथले ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरच्या काटोलमधील भूषण सतई या दोन जवानांना हौतात्म्य आलं.  

Nov 14, 2020, 06:49 PM IST

काश्मीरमधील शहीद जवानांचा आकडा १८ वर

उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत भारताचे १८ जवान शहीद झाले आहेत. 

Sep 19, 2016, 09:04 AM IST