india vs pakistan babar azam

...म्हणून भारताने दिलेलं 120 चं टार्गेट गाठता आलं नाही; पराभवानंतर बाबरनं सांगितली 2 कारणं

Babar Azam Says Lost Against India Because Of These 2 Things: भारताने दिलेलं 120 धावांचं छोटसं आव्हानही पाकिस्तानी संघाला पेललं नाही. पाकिस्तानी संघ सामना सहज जिंकेल असं अगदी सामन्याच्या शेवटच्या पाच ओव्हरपर्यंत वाटत असतानाच सामना फिरला आणि भारत जिंकला.

Jun 10, 2024, 03:56 PM IST