girl story on kerala landslide fury turns real

Wayanad Landslide : शाळकरी मुलीची गोष्ट खरी ठरली; वायनाडमध्ये तंतोतंत असंच घडलं

वायनाड येथे भूस्खलनामुळे आतापर्यंत 300 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. पण एका शाळकरी मुलीने लिहिलेल्या गोष्टीत केरळ वायनाडच्या दुर्घटनेची भविष्यवाणी दडलेली होती. काय होती मुलीची गोष्ट? 

Aug 2, 2024, 06:48 PM IST