friendship karandak t 20

पावसाने केला भारताचा पराभव

दक्षिण आफिकेच्या जॅक कॅलिस आणि कॉलिन इन्ग्राम यांनी तुफान बॅटींग करून २२0 रन्सचा डोंगर उभा केला. मात्र, भारताने चांगली सुरूवात करताना बिनबाद ७१ धावा फटकावल्या. दरम्यान, अचानक पावसाने हजेरी लावल्याने भारताच्या विजयावरच पाणी पडले. डकवर्थ लुईस नियमानुसार ११ धावांनी पराभव पत्करावा लागला.

Mar 31, 2012, 09:52 AM IST