farmer news

सर्वसामान्यांना परवडतील डाळीच्या किंमती! दरवाढ रोखण्यासाठी सरकारने घेतला 'हा' निर्णय

Pulses Prices: वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी ग्राहक व्यवहार सचिवांनी डाळींच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.

Apr 14, 2024, 06:32 AM IST

Farmer : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, शिंदे-फडणवीस सरकारचा मेगा प्लान

Farmer News : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंप विजेचा प्रश्न कायमचा निकाली लावण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. राज्यात सध्या जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना दिवसा सौरऊर्जेद्वारे तयार झालेला वीजपुरवठा सुरुही झाला आहे. 

 

 

Apr 27, 2023, 08:49 AM IST

Konkan News : काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय; कोकणातील शेतकऱ्यांना असा होणार फायदा

Konkan News : नवं वर्ष उजाडून एकदोन महिने सरले की, कोकणातून येणाऱ्या एका पाहुण्याकडे सर्वांच्याच नजरका लागलेल्या असतात. हा पाहुणा म्हणजेच फळांचा राजा, आंबा.

Feb 17, 2023, 07:01 AM IST
Central Govt To Control Rising Price Of Wheat PT42S

Wheat Price | गहू स्वस्त होणार?

Central Govt To Control Rising Price Of Wheat

Jan 28, 2023, 10:45 AM IST

Sambhaji Nagar News : आठ-नऊ एकर शेती, घरचं चांगलं पण...ठाकरे गटाच्या आमदाराला तरुण शेतकऱ्यांचा फोन

Maharashtra Political News : एकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) महासुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या गटासाठी अग्निपरीक्षा आहे. अशातच शिवसेना आमदारासमोर वेगळं संकट उभं ठाकलंय. 

Jan 10, 2023, 11:27 AM IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक विषयांवर पाहणी करण्यात आली. 

Nov 2, 2022, 08:22 PM IST

पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा, नुकसान भरपाईचे दिले पाच रुपये

एकीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाच दुसरीकडे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केली आहे.

Nov 2, 2022, 07:12 PM IST

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०० कोटींची पीक विमा भरपाई

धाराशिव जिल्ह्यातील साडेतीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना ५३० कोटी रूपयांची पिक विमा भरपाई मिळणार आहे. प्रति हेक्टर १८ हजार रुपये एवढी भरपाई मंजूर झाली आहे.

Nov 1, 2022, 08:58 PM IST

Video: महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, नुकसान पंचनाम्यासाठी मागितले जाताहेत पैसे

राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

Oct 31, 2022, 03:16 PM IST

कुणी तरी त्याला मृत म्हणून दाखवला आणि सरकारी योजनेला तो असा मुकून बसला...

परभणी जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याला आपण हयात आहोत हे पटवून देण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतोय. मागील दहा महिन्यापासून आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी तो प्रशासन दरबारी खेटे मारत आहे.

May 20, 2022, 06:22 PM IST

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकार ही योजना पुन्हा सूरू करणार

शेतकऱ्यांना अस्मानी आणि सूलतानी संकटाचा दरवर्षीच सामना करावा लागतो. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असतो. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकार नेहमीच विविध योजना आणत असते. आता वर्षभरासाठी बंद करण्यात आलेली ही योजना पुन्हा सूरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

May 9, 2022, 07:55 PM IST

राज्यपालांकडे त्याने स्वतःसाठी नाही पण 'या' कारणासाठी मागितले 'इच्छा' मरण

स्वतःवर अन्याय होत असेल, कर्जबाजारी असेल तर आत्महत्या करणारे अनेक जण आहेत. पण, त्याने गोरगरीब. शेतकरी यांच्यासाठी स्वेच्छा मरण मागितलं..

May 9, 2022, 05:48 PM IST