dengalmal water problem

दोन बायकांचा एकच दादला.. एक घरवाली - दुसरी..., पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना

भारताला स्वातंत्र्य मिळालं, आझादीचा अमृत महोत्सव साजरा झाला. पण, भारताची आर्थिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या मुंबईपासून अवघ्या 185 किमी अंतरावरील या गावात अंगावर काटा येईल अशी परिस्थिती आहे.

 

May 3, 2022, 06:27 PM IST