chandrashekjar bavankule

गेल्या तीन वर्षात एकाही शेतक-याची वीज कापली नाही - ऊर्जामंत्री

गेल्या तीन वर्षात एकाही शेतक-याची वीज कापली नाही, असं  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं.४ वर्षात ४० लाखांपैकी ९ लाख शेतकऱ्यांनी वीज बील भरलं नाही. 

Dec 20, 2017, 06:46 PM IST