calicut

184 जणांसह टेक-ऑफ करताच विमानाला लागली आग; वैमानिकाच्या एका कृतीमुळे वाचले सर्वांचे प्राण

Air India Express : वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला असून सर्व प्रवाशांना सुखरुप पुन्हा अबु - धाबी विमानतळावर उतरवण्यात आले आहे. दरम्यान, याआधीही एअर इंडियाच्या विमानांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Feb 3, 2023, 11:22 AM IST