bor abhyaranya

चार कोटी मंजूर... तरिही शाळा दरिद्रीच

वर्धा जिल्ह्यातल्या आश्रमशाळांमध्ये सुविधांची वाणवा आहे. जंगलानं वेढलेल्या परिसरात, प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय. इतकंच, नव्हे तर पाण्यासाठी रोज सात किलोमीटरची पायपीट करावी लागतेय.

Jul 18, 2012, 09:41 AM IST