biometric based system

'बायोमेट्रिक-आधार लिंक अप यंत्रणेमुळे १२ टक्के धान्याची बचत'

 बायोमेट्रिक आणि आधार लिंक अप यंत्रणेमुळे १२ टक्के धान्याची बचत होत असून ९९ लाख अधिक गरीब नागरिकांना धान्य पुरवठा करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतलाय.

May 22, 2018, 11:49 AM IST