bhusawal mumbai railway line

मध्य रेल्वेचा कामाचा जळगावकरांना नाहक त्रास

मध्य रेल्वे प्रशासनाच्या कामाला जळगावकर अक्षरश: वैतागून गेले आहेत. ज्या रस्त्याने जळगावकरांचं रोजचं येणंजाणं असतं त्या रस्त्यावरील भूयारी मार्गाचं काम रेल्वे प्रशासनाकडून कासवगतीनं सुरु आहे. त्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.

Apr 3, 2018, 03:40 PM IST