विदर्भातील शेतकरी विधवांची आदर्श भाऊबीज
आधार हरवलेल्या शेतकरी विधवांना सहानूभूती देण्यासाठी दिनदयाळ मंडळाने ११४ कुटुंबांना दत्तक घेत बहिणीचं नात घट्ट केलंय. यवतमाळात सामुहिक भाउबीजेचा कार्यक्रम घेऊन मंडळाने त्यांच्यातील नीरसपण घालविण्याचा प्रयत्न केलाय.
Nov 1, 2011, 06:28 AM ISTअण्णांनी साजरी केली भाऊबीज!
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावातही आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राळेगणमधील महिला हे अण्णा हजारे यांना वडीलच नाही भाऊ देखील मानत असल्यामुळे त्यांनीआज अण्णांना ओवाळून भाऊबीज साजरी केली.
Oct 28, 2011, 01:38 PM IST