600 kg

६०० किलोच्या रानगव्याला बाहेर काढण्यात यश

गोसेखुर्द धरणातील कालवे शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत असले, तरी पवनी तालुक्या अंतर्गत गोसेखुर्द धरणाचे उजवे कालवे उमरेड करांडला अभयारण्यालगत आहेत. त्यामुळे ते वन्य प्राण्यांसाठी घातक ठरत असून पाण्याच्या शोधात असलेले वन्यप्राणी कालव्यात बुडून मृत्यूमुखी पडलेत. अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा घडलीय. 

Nov 2, 2016, 10:18 PM IST