एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
दारू कंपन्या दुष्काळामुळे बंद करण्याची मागणी होत असतानाच आता या कंपन्यांकडे एमआयडीसीची पाण्याची तब्बल 23 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय. 2005पर्यंत सर्व कंपन्यांना समान दरानं पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर पाटबंधारे विभागानं पाणी कच्चा माल म्हणून वापरणा-या कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या पाणीदरात वाढ केली. याआधी 10 रुपयात 1 हजार लीटर पाणी मिळत होतं. तेच 2005 साली 44 रुपये 60 पैसे या दराने दिलं जावू लागलं. त्यानंतर कंपन्यांनी आरडाओरड सुरू केली.
Apr 21, 2016, 08:16 PM ISTएमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
Apr 21, 2016, 07:58 PM IST