12 villages loss of contact

तानसा नदीने गाठली धोक्याची पातळी, पांढरतारा पूल पाण्याखाली; 12 गावांचा संपर्क तुटला

 VASAI RAIN TANSA RIVER : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने वसईतल्या तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पुलावरुन नदीचे पाणी वाहू लागल्याने 12 गावांचा संपर्क तुटला आहे. 

Jul 6, 2022, 01:05 PM IST