४० टक्क्यांपेक्षा कमी गुण

बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा...

मराठवाड्यातील बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. दहावीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देता येणार आहे.

Jan 28, 2013, 03:03 PM IST