सरकारी अधिकारी

सरकारी लाचखोरीनं घेतला शेतकऱ्याचा जीव!

चंद्रपूर जिल्ह्यात सरकारी बाबूंच्या लाचखोरीनं एका शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली. विठोबा कृष्णाजी नागरकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. विठोबानं गळफास लावून आत्महत्या केलीय.

May 22, 2013, 12:30 PM IST

अधिकाऱ्यांना बंगल्याचा मोह काही सुटेना..

सरकारी अधिकाऱ्यानं बदली झाल्यानंतर तीन महिन्यांमध्ये सरकारी बंगला सोडावा असा नियम आहे. जळगावात मात्र एका अधिकाऱ्यानं तब्बल १० वर्षांपासून बंगल्याचा ताबा सोडलेला नाही.

May 7, 2012, 11:37 AM IST